महाराष्ट्र

मा. खा. इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून समृध्दीमहामार्गे तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली आहे. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या बाबा रामगिरी व नितेश राणे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी दहा हजार वाहनांचा ताफा…

अदानीची संपत्ती म्हणजे मोदींचीच दौलत – सत्यपाल मलिक

भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि प्रचंड महागाईमुळे देश देशोधडीला लागला आहे. देशात गोरगरीबांची नाही तर फक्त अदानीची संपत्ती वाढत आहे.मोदी सरकारने अख्खा देशच अदानीकडे गहाण टाकलाय. मी तर म्हणेन की, ‘अदानीची संपत्ती म्हणजे मोदींचीच दौलत!’ असा जबरदस्त घणाघात आज माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केला.निर्धार…

नेत्यांनी बोलताना भान ठेवावे;

बुलडाणा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वाद सुरू झाला असतानाच येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळ नेत्यांना संयमाचा सल्ला दिला आहे. आरोप करताना परिस्थितीचे भान ठेवावे. साध्या आणि सुसंस्कृत…

नेत्यांनी बोलताना भान ठेवावे

बुलडाणा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वाद सुरू झाला असतानाच येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळ नेत्यांना संयमाचा सल्ला दिला आहे.आरोप करताना परिस्थितीचे भान ठेवावे. साध्या आणि सुसंस्कृत भाषेत…